संजय दादाची कामगिरी खुपच भरीव आहे. आज शाळेत किती शिक्षक शिल्लक राहिले आहे जे पोट तिडकिने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतांना दिसतात. मुळात गुरु-शिष्य नातेच संपुष्टात येतांना दिसत आहे. अशा वेळी हि भरीव कामगिरी खुप काही सांगून जाते असे मला मनापासून वाटते. माझ्या मनापासून ह्या कामगिरीला पाठींबा आहे. शुभम भवतु !!!
संजय दादाची कामगिरी खुपच भरीव आहे. आज शाळेत किती शिक्षक शिल्लक राहिले आहे जे पोट तिडकिने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतांना दिसतात. मुळात गुरु-शिष्य नातेच संपुष्टात येतांना दिसत आहे. अशा वेळी हि भरीव कामगिरी खुप काही सांगून जाते असे मला मनापासून वाटते. माझ्या मनापासून ह्या कामगिरीला पाठींबा आहे. शुभम भवतु !!!
जवाब देंहटाएं